संकटसमयी देशाची एकात्मता अखंड राहावी यासाठी ज्योत पेटवून अवघा देश एकवटला; प्रत्येकाने तारणहर्त्याला मनातलं मागणं मागितलं.

संकटसमयी फटाक्यांची आतषबाजी करणे म्हणजे मानवतेला लाजवणारे अमळनेर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटात…

धुडकू पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

कोरोना साथीमुळे अंत्यसंस्कारानंतर कुठलाही धार्मिक विधी न करण्याचा कुटुंबियांचा निर्णय धुळे : तालुक्यातील बोरविहीर येथील आदर्श…

राजमुद्रा फाऊंडेशनचा जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरविण्यासाठी सहभाग; घरातच राहण्याचे आवाहन

लॉकडाऊन यशस्वी करण्याकरीता उपक्रमाची सुरुवात अमळनेर : राजमुद्रा फाऊंडेशनच्या वतीने नेहमीच आगळे वेगळे सामाजिक उपक्रम राबविले…

चौलाफल्ली विकून गुजराण करणाऱ्या सोमनाथ नाथजोगीने जपला प्रामाणिकपणा

अमळनेर : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात माणसांच्या वागणुकीच्या विचित्र घटना समोर येत असतांना,…

सुप्रसिद्ध भूवैज्ञानिक उपेंद्रदादा धोंडे यांच्या प्रेरणेतून सहज जलबोध अभियानाचा महाराष्ट्रात प्रारंभ

पुणे : गुढीपाडव्याचे मुहूर्तावर ता.२५ पासून राज्यात ‘अवघा महाराष्ट्र जलसाक्षर करील’ या ब्रीद वाक्याने सहज जलबोध…

error: Content is protected !!